बातमीकडे निःपक्षपातीपणे पाहणे, हा खरंतर बातमीदारीतला पहिला धडा. तो ठार झाला की काय, असं वाटणारी परिस्थिती सध्या . भावनेच्या अतिरेकात सत्य शोधायच्या आधीच बातमी प्रसिद्ध करून टाकण्याची प्रवृत्ती प्रादेशिक माध्यमांमध्येच नव्हे, तर एकूण भारतीय माध्यमांमध्ये बोकाळली आहे.
त्यामुळेच बीबीसीला एखाद्या घटनेतील प्राथमिक सत्य 29 ऑक्टोबरला कळू शकते आणि आयबीएन खबरला 30 ऑक्टोबरला...!
दोन्ही बातम्या जरूर वाचा-


No comments:
Post a Comment